Ashok Mishra
भारत हा एक विशाल देश आहे, ज्यामध्ये विविध संस्कृती आणि परंपरांचा समावेश आहे. विविध राज्यांचे सण, जीवनशैली, शैक्षणिक स्थिती, वर्तमान आणि भविष्यातील दृष्टिकोन, खाद्य सवयी, सांस्कृतिक विकास, वाक्प्रचार, कपडे आणि उत्सव याबद्दलची माहिती कथांद्वारे देखील उपलब्ध होते. आमचे प्राथमिक उद्दिष्ट असे साहित्य प्रदान करणे आहे की जे सर्व भारतीय राज्यांतील रहिवाशांना एकमेकांना जाणून घेण्यास, समजून घेण्यास आणि ते त्याने प्रभावितह होतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त (अमृत महोत्सव) डायमंड बुक्सने ’भारत कथा माला’ च्या अंतर्गत प्रकाशित केले आहे.